Homeमहाराष्ट्रबुलढाण्यात बाप, भावाची खुनाची कबुली; मुलगी जिवंत परतली

बुलढाण्यात बाप, भावाची खुनाची कबुली; मुलगी जिवंत परतली


बाप व भावाने हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी मृत मानलेली तरुणी अचानक जिवंत घरी परतल्याची विचित्र घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद परिसरात घडली आहे. या प्रकरणी मृत तरुणी जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्याने तिच्या वडील व भावाने हत्येची कबुली क

.

जळगाव जामोद परिसरातील राजुरा धरणाजवळ काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. त्याच सुमारास खगनार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खडकी गावातील 26 वर्षीय शिवानी कळमेकर नामक तरुणी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या दोन्ही घटनांची सांगड घालत सदर मृतदेह शिवानीचाच असल्याचा अंदाज बांधला. त्यानंतर तिचे वडील बापूराम कळमेकर व भाऊ अजय कळमेकर यांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. या दोघांना जळगाव जामोद न्यायालयासमोर हजर केले असता या दोघांनीही शिवानीच्या हत्येची कबुली दिली.

न्यायालयाने बापूराम कळमेकर व अजय कळमेकर या दोघांनाही 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पण गत 28 मे रोजी शिवानी स्वतः खगनार पोलिस ठाण्यात हजर झाली आणि आपण जिवंत असल्याचे सांगितले. या एका धक्कादायक प्रसंगाने संपूर्ण प्रकरण उलटे फिरले. पोलिसांनी जो मृतदेह शिवानीचा मानला तो मृतदेह कुणाचा होता? व वडील व मुलाने खुनाची खोटी कबुली का दिली? असा प्रश्न पोलिसांपुढे उपस्थित झाला. पण त्यानंतर पोलिस तपासात हळूहळू सत्य उघड झाले.

वडील व भावाच्या मनात शिवानी पळून गेल्याचा होता राग

शिवानी आपल्या घरातून कुणालाही न सांगता पळून गेली होती. या गोष्टीचा प्रचंड राग बापूराम व अजय या दोघांच्याही मनात खदखदत होता. दरम्यान, एका वेगळ्याच प्रकरणात पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता संतापाच्या भरात त्यांनी अज्ञात मुलीच्या हत्येची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि पोलिसांची दिशाभूल केली. दोघांनी सुटकेनंतर स्पष्ट केले की पोलिसांनी कोणताही दबाव अथवा आमिष दाखवले नव्हते, तर रागाच्या भरात आपण हत्येचा गुन्हा मान्य करण्याचे पाऊल उचलले.

अखेर पोलिसांनी बाप-लेकाची बुलढाणा कारागृहातून सुटका केली. मात्र राजुरा धरण परिसरात सापडलेला अर्धवट जळालेला मृतदेह नक्की कुणाचा, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित असून तो शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे टाकले आहे.

हे ही वाचा…

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट:धनंजय देशमुख यांच्या साडूला सख्ख्या भावानेच दिली जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने आता आणखी एक धक्कादायक वळण घेतले आहे. या खटल्यातील एक प्रमुख साक्षीदार असलेल्या दादा खिंडकर यांना साक्ष मागे घेण्यासाठी चक्क त्यांच्या सख्ख्या भावानेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे. वाचा सविस्तर



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बंगाल सीमा पडताळणी | बांगलादेशात परतणारे स्थलांतरित

0
लेखक : अजय प्रकाश2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हकीमपूर चेकपोस्टवर सध्या बेकायदेशीरपणे भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची गर्दी जमा होत...

स्वामी अवधेशानंद जी गिरी यांचे जीवन सूत्र:अज्ञान, आळस, संकुचित विचार, कमकुवतपणा आणि नकारात्मक भावना...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; अज्ञान, आळस, संकुचित विचारसरणी, कमकुवतपणा आणि नकारात्मक भावना माणसाला आयुष्यात पुढे जाऊ...

वेस्ट इंडिज-श्रीलंका दुसरा वनडे पावसामुळे रद्द:टॉस झाल्यानंतर एकही चेंडू टाकता आला नाही, मालिका 1-1...

0
श्रीलंकेच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. किंग्स्टन येथील सबीना पार्क स्टेडियममध्ये शनिवारी रात्री टॉस झाल्यानंतर एकही चेंडू टाकता...

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आचरणात आणण्याची गरज:मनपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, महापौर ज्योती गाडे...

0
"छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन लोककल्याणकारी आणि न्यायप्रिय असे रयतेचे राज्य निर्माण केले. समाजातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे, महिलांचा सन्मान...
spot_img

वेस्ट इंडिज-श्रीलंका दुसरा वनडे पावसामुळे रद्द:टॉस झाल्यानंतर एकही चेंडू टाकता आला नाही, मालिका 1-1...

0
श्रीलंकेच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. किंग्स्टन येथील सबीना पार्क स्टेडियममध्ये शनिवारी रात्री टॉस झाल्यानंतर एकही चेंडू टाकता...

कर्णधार म्हणून गिलच्या दुसऱ्या सर्वात जलद हजार धावा:पंत 50 कसोटी सामने खेळणारा तिसरा भारतीय...

0
भारत-अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 85 षटकांत 3 गडी गमावून 368 धावा केल्या. भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर केएल...

कंट्री काउंटर्स; जगातील सर्व देश फिरण्याचा ट्रेंड:गर्दीला कंटाळलेले लोक अस्पर्शित ठिकाणांकडे वळत आहेत, तज्ज्ञ...

0
प्रशांत महासागरातील छोटासा बेट असलेला देश ‘तुवालु’... हवाई आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्ये वसलेला हा देश जगातील त्या मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे, जिथे वर्षभरात एखादाच...

शिल्पा शिंदेवर कायदेशीर कारवाईची CM फडणवीसांकडे मागणी:निर्मात्यावर लैंगिक छळाचे खोटे आरोप केले; शिल्पाची पोस्ट-...

0
टेलिव्हिजन अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या एका अलीकडील खुलाश्यावर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने तीव्र आक्षेप घेतला आहे. शिल्पाने कॉमेडियन भारती सिंग आणि...
error: Content is protected !!