Homeदेश-विदेशआता पाकिस्टन-ओक्युपेड नोट्स, ससमिर, ससॅटिना 2 किसिसिर, | पालगम दहशतवादी: आता आता...

आता पाकिस्टन-ओक्युपेड नोट्स, ससमिर, ससॅटिना 2 किसिसिर, | पालगम दहशतवादी: आता आता दहशतवादी अदा, दहशतवादी अदा, भारताच्या ताजनांच्या गोलाकारांच्या सुविधेची गरज आहे.


  • मराठी बातम्या
  • आंतरराष्ट्रीय
  • आता पाकिस्तानमधील हाजी पीआयआरच्या दहशतवादी तळावर नियंत्रण ठेवण्याची वेळ आली आहे, काश्मीर ताब्यात घेत आहे, तज्ज्ञांना स्पष्ट आहे की अमेरिकेला अमेरिकेच्या सल्ल्याची गरज नाही.

प्रा. भरत कर्नाड3 तासांपूर्वी

  • कॉपी दुवा

भारताला सध्या अमेरिकेच्या सल्ल्याची गरज नाही. आम्ही आपले २६ निष्पाप लोक गमावले आहेत. अमेरिका स्वतःच्या हितासाठी विधाने करेल. मग ती अमेरिकेचे उपराष्ट्रपती वेन्स असोत, संरक्षणमंत्री पीट हेगसेथ असोत किंवा परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो असोत. अमेरिकेसाठी, आर्थिक हित नेहमीच प्रथम असते. पहलगाम हल्ल्यानंतर भारतातील लोकांत संताप आहे. लोकांना न्याय हवा हे नेतृत्वाने समजून घ्यावे.

पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांची गोळाबेरीज पहा… भारताविरुद्ध द्वेषपूर्ण भाषणानंतर त्यांच्याकडून एकही विधान आलेले नाही. जर आपल्याला पाकला धडा शिकवायचा असेल तर आपल्याला त्यांच्या सैन्याला सडेतोड उत्तर द्यावे लागेल. सध्या भारतासमोर असा पर्याय आहे जो पाकिस्तानला गुडघे टेकायला लावेल. पहिला हल्ला पीओकेतील (पाकव्याप्त काश्मीर) दहशतवादी तळ हाजी पीरवर व्हायला हवा. हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा अंगठा आहे. जर तो कापला तर पाकिस्तान अपंग होईल. हाजी पीर हे धोरणात्मक आणि सामरिक दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे. १९६५ च्या युद्धानंतर भारताने ते ताब्यात घेतले, परंतु चंबच्या बदल्यात ते पाकला परत करणे ही एक धोरणात्मक चूक होती. नंतर ते दहशतवाद्यांचा अड्डा बनले. काश्मीरमध्ये दहशत पसरवण्यासाठी पाकिस्तानी हँडलर हाजी पीरचा वापर लाँचिंग पॅड म्हणून करतात. लष्कर आणि जैशचे येथे दहशतवादी लाँचिंग पॅडही आहेत, हे पुराव्यांसह सिद्ध झाले आहे. यावर कारवाई करणे भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. हाजी पीर ताब्यात घेऊन भारत पीर पंजाल टेकड्यांच्या दक्षिणेकडील ज्या भागातून दहशतवादी भारतात घुसखोरी करतात त्या भागातून आयएसआयची पुरवठा लाइन तोडेल. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनी याच मार्गाने घुसखोरी केली होती. पाकिस्तानने ‘युद्धबंदी रेषा’ म्हणून संबोधलेली नियंत्रण रेषा भारताने आपल्या बाजूने बदलली पाहिजे.

  • अमेरिकी परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो म्हणाले, दहशतवादाच्या मुद्द्यावर आम्ही नेहमी भारतासोबत.
  • संरक्षणमंत्री राजनाथ म्हणाले, दहशतवादाला चालना देणाऱ्या पाकचा संपूर्ण जगासमोर पर्दाफाश झाला आहे.

पहलगामच्या गुन्हेगारांना पकडण्यात पाकने भारताची मदत करावी : वेन्स

पहलगाममधील गुन्हेगारांना पकडण्यासाठी पाकने भारताला मदत करावी, असे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांनी म्हटले. ते म्हणाले, भारत दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अशी कोणतीही कारवाई करणार नाही ज्यामुळे मोठा प्रादेशिक तणाव निर्माण होऊ शकतो. भारत आणि पाकमधील अलीकडच्या काळातील तणावाच्या घटनांबद्दल त्यांना चिंता वाटत असल्याचे वेन्स यांनी एका टीव्ही मुलाखतीत सांगितले.

एलओसीवर पाककडून गोळीबार, भारताचे चोख प्रत्युत्तर

गुरुवारी रात्री पाकिस्तानने सलग आठव्या दिवशी नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. पूंछ, कुपवाडा, बारामुल्ला, नौशेरा व अखनूर सेक्टरमधील गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले

पाकिस्तानमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी रात्रभर, पाकिस्तानी लढाऊ विमाने इस्लामाबाद, लाहोर व रावळपिंडीच्या आकाशात उडत होती. रात्री हल्ला होण्याची भीती लोकांत होती. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकने आता अफगाणिस्तानच्या सीमेवरील आपले अनेक स्क्वॉड्रन भारताच्या सीमेजवळ तैनात केले. यामध्ये चीनमध्ये बनवलेल्या जे-१६ आणि जे-४७ लढाऊ विमानांचा समावेश आहे. सैन्यालाही काश्मीर आघाडीवर हलवले आहे. हल्ल्याच्या भीतीमुळे पीओकेमधील जवळजवळ सर्व मदरसे आधीच रिकामे केले आले आहेत. या भागात पाकिस्तानी सैन्याची लष्करी वाहनांसह गस्तही सुरू आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!