Homeदेश-विदेशपाकिस्तान किंवा भारताचे विभाजन डॉ. बाबसाहेब आंबेडकर असे का म्हणाले की पाकिस्तान...

पाकिस्तान किंवा भारताचे विभाजन डॉ. बाबसाहेब आंबेडकर असे का म्हणाले की पाकिस्तान तयार करू नका


विभाजन वर आंबेडकर: भराताच्या संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर 78 वर्षांपूर्वी पाकिस्तानची निर्मिती करू नका असं म्हंटल होते.  जेव्हा देश स्वातंत्र्याकडे वाटचाल करत होता, तेव्हा फाळणीची मागणी जोर धरत होती तेव्हा पाकिस्तानची निर्मिती करू नका.. आंबेडकर यांनी हे ठाम मत मांडले होते. भविष्यात याचे काय परिणाम होऊ शकतात हे उदाहरणासहित पटवून देताना पाकिस्तानची खरचं गरजच आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.

“पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया” या पुस्तकात आंबेडकर यांनी पाकिस्तानची निर्मिती का नाही केली पाहिजे याविषयी लिहीले आहे.  हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये काही धार्मिक आणि सांस्कृतिक फरक आहेत. असले तरी, त्यांच्यात अनेक समानता देखील आहेत. यावर भर दिला गेला तर दोन राष्ट्रांची चर्चा संपेल. भारतातील सांप्रदायिकतेच्या समस्येचे निराकरण विभाजनात नाही तर समजूतदारपणा आणि सहअस्तित्वात आहे असे आंबेडकरांनी म्हंटले होते.

भारत पाकिस्तानची फाळणी का करु नये हे पटवून देण्यासाठी बाबासाहेबांनी कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि स्वित्झर्लंड सारख्या देशांची उदाहरणे दिली. या देशांमध्ये वेगवेगळ्या भाषा, धर्म आणि संस्कृतीचे लोक एकाच देशात एकत्र राहतात.  जेव्हा कॅनडामध्ये ब्रिटिश आणि फ्रेंच, दक्षिण आफ्रिकेत ब्रिटिश आणि डच आणि स्वित्झर्लंडमध्ये जर्मन, फ्रेंच आणि इटालियन समुदाय एकत्र राहू शकतात, तर भारतात असे का होऊ शकत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

फाळणीचा जातीय राजकारणावर परिणाम होऊ शकतो. भारतातील मुस्लिम स्वतःला एक वेगळे राष्ट्र मानत असले तरी ते एकाच संविधानाखाली एकाच देशात राहू शकतात. जर मुस्लिम हिंदूंसोबत राहतात तर त्यांना त्यांची ओळख गमावण्याची भीती का वाटते? द्विराष्ट्र सिद्धांत स्वीकारला तरी फाळणीची गरज नाही असे आंबेडकरांनी म्हंटले होते. फाळणी हा उपाय नाही. यामुळे भविष्यात अनेक अधिकच गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात अशी भिती त्यांनी व्यक्त केली होती.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ED ने मोठ्या सायबर फसवणुकीच्या नेटवर्कमध्ये कंबोडियातून कार्यरत 36,000 भारतीय सिमकार्डचा पर्दाफाश केला

0
मराठी बातम्याराष्ट्रीयED ने प्रमुख सायबर फसवणूक नेटवर्कमध्ये कंबोडियातून चालणारी 36,000 भारतीय सिम कार्ड उघड केलीनवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी कराअंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) कंबोडियातून चालवल्या...

स्वामी अवधेशानंद गिरीजींचे जीवनसूत्र:आपली शक्ती ओळखून आणि योग्य दिशेने काम करून आपण दुःख दूर...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; स्वतःची ताकद ओळखून आणि योग्य दिशेने काम केल्याने आपण दुःखावर मात करू...

पहिल्या वनडेमध्ये बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला 86 धावांनी हरवले:21 वर्षांनंतर कंगारू संघावर दुसरा विजय; नावेद राणाने...

0
बांगलादेशने मीरपूर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला डकवर्थ-लुईस (DLS) नियमानुसार 86 धावांनी हरवले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय इतिहासातील बांगलादेशचा हा केवळ दुसरा विजय...

नेत्रदानाची जबाबदारी समाजातील प्रत्येकाने स्वीकारावी- सुरेश साबू:जागतिक नेत्रदान दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांची नियोजन सभा‎

0
नेत्रदान हे अत्यंत मोठे आणि महान सामाजिक कार्य असून गेल्या १६ वर्षांपासून हरिना फाऊंडेशन या कार्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आता या जनजागृती अभियानाची...
spot_img

पहिल्या वनडेमध्ये बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला 86 धावांनी हरवले:21 वर्षांनंतर कंगारू संघावर दुसरा विजय; नावेद राणाने...

0
बांगलादेशने मीरपूर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला डकवर्थ-लुईस (DLS) नियमानुसार 86 धावांनी हरवले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय इतिहासातील बांगलादेशचा हा केवळ दुसरा विजय...

रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या अफगाणिस्तान एकदिवसीय मालिकेसाठी फिटनेस चाचणी उत्तीर्ण

0
क्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारत आणि अफगाणिस्तान यांच्यात शनिवारी सुरू होणाऱ्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या देखील खेळणार आहेत....

आवाज बदल चेतावणी चिन्हे; मेंदूच्या फुफ्फुसातील व्होकल कॉर्ड रोग

0
9 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआपण आवाजाला केवळ संवादाचे माध्यम मानतो, पण तो आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा संकेत देखील आहे. सामान्यतः सर्दी-खोकला किंवा थकवा आल्यावर...

मैत्रिणीच्या अंत्यसंस्कारात रडला सलमान खान:आधार घेऊन स्मशानभूमीत बाहेर पडला, सोहेल खान हेलनला सांभाळताना दिसला;...

0
अभिनेता सलमान खान मंगळवारी कुटुंबासोबत त्यांची कौटुंबिक मैत्रिण कुमुद राणे यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचले. यावेळी सलमानचे भाऊ सोहेल, अरबाज आणि त्यांची आई सलमा खान...
error: Content is protected !!