Homeदेश-विदेशविज्ञान बातम्या पृथ्वीवरील अंतिम दिवस पृथ्वीच्या विनाशाची भयानक टाइमलाइन नासा संशोधन

विज्ञान बातम्या पृथ्वीवरील अंतिम दिवस पृथ्वीच्या विनाशाची भयानक टाइमलाइन नासा संशोधन


पृथ्वी अंतिम दिवस: पृथ्वीचा विनाश हा अटक आहे. पृथ्वीचा शेवट कधी आणि कसो होणार याबाबत अनेक दावे करण्यात आली आहे. आता मात्र, पृथ्वीच्या विनाशाची भयानक टाईमलाईन समोर आली आहे. 999,999,996 वर्षानंतर जगणं मुश्लिक होणार आणि 1,000,002,021 वर्षानंतर अस्तित्व मिटणार अशी ही टाईमलाईन आहे.

पृथ्वीच्या विनाशाचा दिवस अजून खूप दूर आहे. मात्र, त्यााधी शास्त्रज्ञांनी  भयानक इशारा दिला आहे. शास्त्रज्ञांच्या एका पथकाने सुपरकॉम्प्युटर-चालित गणितीय मॉडेल्सचा वापर करून पृथ्वीवरील जीवनाच्या अंतिम अंतासाठी एक टाइमलाइन विकसित तयार केला आहे. नासाने हे संशोधन जपानमधील तोहो विद्यापीठातील संशोधकांच्या सहकार्याने ही टाईमलाईन बनवली आहे.

या टाईमलाईन नुसार 999,999,996 वर्षानंतर पृथ्वीवर सजीवांचे जगणं मुश्लिक होणार आणि 1,000,002,021 वर्षानंतर पृथ्वीचे अस्तित्व मिटणार. सूर्य हा पृथ्वीच्या विनाशाचे कारण ठरेल. वाढत्या औष्णिक ऊर्जेमुळे आपल्या स्वतःच्या ग्रहांसह सौर मंडळाच्या सर्व आतील ग्रहांना वेढले जाईल. शास्त्रज्ञांनी मांडलेली गणिते पाहिले असता पृथ्वीवरील जीवन पुढील 1 अब्ज वर्षांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही. अशा स्थिती निर्माण होईल जी जीवनासाठी अनुकूल नसेल.

सूर्याचा विस्तार होत असताना, पृथ्वीवरील तापमान वेगाने वाढेल, ज्यामुळे हवेची गुणवत्ता खालावेल, असा इशाराही सुपरकॉम्प्युटरने सूचित केले आहे. 2018 मध्ये  प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनीही त्यांच्या मृत्यूच्या दोन आठवड्यांपूर्वीअशीच एक भविष्यवाणी केली होती. नवीन इशाऱ्यात शास्त्रज्ञांनीही असाच इशारा दिला आहे.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ही आपत्तीजनक परिस्थिती टाळता येऊ शकते असे तज्ञांचे मत आहे.  मानव वस्ती निर्माम करण्यासाठी पर्याय शोधावे लागतील. यासाठी परग्रहावर कृत्रिम वातावरण तयार करुन  मानवी जीवन शक्य आहे. सूर्याच्या वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनल मास इजेक्शन आणि सौर वादळे निर्माण होत आहेत. याचा मोठा फटका बसत आहे. सौर वादळांमुळे वातावरणात बदल होत आहेत, ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे. हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीचा वेग मागील अंदाजांपेक्षा खूपच वेगवान आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ट्रस्टच्या वादातून साधूची फसवणूक; फसवणुकीची कथा

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक लोककथा आहे. जुन्या काळात एका गावातील मंदिरात एक साधू राहत होता. तो आपल्या तपस्या, शिस्त आणि साधेपणासाठी प्रसिद्ध होता....

जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह:मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा...

0
धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संशयित भोंदूबाबा...

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

देणगी चोरीची FIR करणारे कृष्ण मोहन नवे महासचिव:IFS मधून निवृत्त झाल्यानंतर RSS मध्ये आले,...

0
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांच्या निधनानंतर सप्टेंबर 2025 मध्ये त्यांच्या जागी निवृत्त IFS कृष्ण मोहन यांना विश्वस्त बनवण्यात आले....
spot_img

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...
error: Content is protected !!