Homeसांस्कृतिकAstrology Tips: महिला पायात Anklet आणि काळा धागा एकत्र घालू शकतात का?...

Astrology Tips: महिला पायात Anklet आणि काळा धागा एकत्र घालू शकतात का? हे शुभ की अशुभ?


ज्योतिष टीपा: महिलांना नटायला मुरड्याला खूप आवडतं. कानातले, गळ्यात छान हार, हातात बांगड्या आणि पायात पैंजण किंवा अँकलेट घालतात. धार्मिक शास्त्रात असं म्हणतात की, नकारात्मक शक्ती किंवा नजरदोष होऊ नये म्हणून पायात काळा धागा बांधतात. काही महिलांना प्रश्न पडतो की, पायात अँकलेटसोबत काळा धागा बांधणे योग्य आहे की अयोग्य? अँकलेट आणि काळा धागा एकत्र बांधणे यामुळे शुभ गोष्टी होतात की ते अशुभ ठरतात, काय सांगतं शास्त्र पाहूयात.

त्यांनी अ‍ॅक्लेलेट ठेवले?

सगळ्यात पूर्वी आम्ही तुम्हाला सांगतो की महिलांनी पायात अँकलेट का घालावेत. ज्योतिषशास्त्रानुसार, पायात पैंजण घालल्याने घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. यामुळे मन आनंदी आणि आत्मविश्वासाने भरलेले राहते. पायात अँकलेट घालल्याने मानसिक ताणतणाव दूर राहण्यास मदत मिळते.

शास्त्रांनुसार, पायात घातलेले पैंजण हे चांदीचे असतात, ज्याचा परिणाम शरीराला थंडावा मिळण्यास होतो. ते पायात घातल्याने शरीरातील उष्णता संतुलित राहण्यास मदत मिळते. यामुळे पाय दुखणे, थकवा आणि सूज येणे या समस्या कमी होतात. हे नकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित करत नाही.

पायात काळा धागा बांधण्याचे महत्त्व

ज्योतिषशास्त्रात, काळा धागा हा नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी एक प्राचीन उपाय सांगण्यात आला आहे. हा रंग शनि आणि राहू-केतू सारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. जेव्हा ते पायांना बांधले जाते तेव्हा त्याचा प्रभाव आणखी वाढण्यास मदत होते. यामुळे ग्रह दोष दूर होण्यास मदत होते. तसंच मनातील भीती, चिंता आणि ताण दूर करण्यास फायदा होतो, असा विश्वास आहे.

पैंजण आणि काळा धागा एकत्र बांधता येतो का?

हो, तुम्ही काळा धागा आणि पैंजण एकत्र बांधू शकता. पण लक्षात ठेवा की ज्या महिलांची राशी मेष, वृश्चिक किंवा कर्क आहे त्यांनी या दोन्ही गोष्टी एकत्र पायात घालू नयेत. असे केल्याने त्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकतं. त्यांना घरगुती समस्यांना तोंड द्यावे लागू शकतं आणि आयुष्यात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या तिन्ही राशींच्या महिलांनी काळ्या धाग्याऐवजी पायात पांढरा धागा किंवा चांदीचा ब्रेसलेट घालणे फायद्याचे ठरते. यामुळे तुमचे भाग्य उजळण्यास मदत मिळते.

(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

यावेळी युरोप नाही, आशिया बनला भारतीयांची पसंती:थायलंड-व्हिएतनाम-जपानची बुकिंग वेगवान, युरोपमधील महागड्या विमानांमुळे प्रवासाचा ट्रेंड...

0
यावेळी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भारतीय पर्यटक युरोपऐवजी आशियाई देशांना भेट देणे अधिक पसंत करत आहेत. यामागे मुख्य कारण म्हणजे युरोपला जाणाऱ्या विमानांचे महागडे भाडे,...

‘ताजमहाल तेजोमहालय मंदिर होते का’:अलाहाबाद हायकोर्टाने केंद्र- ASI ला उत्तर मागितले; सर्वेक्षण आयुक्त नियुक्तीच्या...

0
अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी ताजमहालमध्ये तेजो महालय मंदिर असल्याच्या याचिकेवर सुनावणी केली. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी वकील आयोग (एडवोकेट कमिशन) नियुक्त करण्याच्या मागणीवर केंद्र...

ट्रस्टच्या वादातून साधूची फसवणूक; फसवणुकीची कथा

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक लोककथा आहे. जुन्या काळात एका गावातील मंदिरात एक साधू राहत होता. तो आपल्या तपस्या, शिस्त आणि साधेपणासाठी प्रसिद्ध होता....

जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह:मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा...

0
धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संशयित भोंदूबाबा...
spot_img

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...
error: Content is protected !!