Homeसांस्कृतिकआषाढ, श्रावणात नववधू माहेरी का जातात? विचित्र कारण ऐकून अवाक् व्हाल

आषाढ, श्रावणात नववधू माहेरी का जातात? विचित्र कारण ऐकून अवाक् व्हाल


अशाधी एकदाशी 2025: हिंदू धर्मात आषाढ आणि श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. आषाढी एकादशीपासून सण उत्साहाला सुरुवात होतात. आषाढ महिना लागला की महाराष्ट्रात वारकरी पंढरपूरच्या दिशेने विठुरायाचा दर्शनासाठी वारीला निघतात. पालखी, वारकरी अन् संपूर्ण महाराष्ट्र भक्तीमय होऊन जातो. आषाढ महिना सुरु झाला की, महाराष्ट्रात नवविवाहित माहेरी जातात. आषाढ आणि श्रावण महिन्यात नववधू आपल्या माहेरी आईच्या घरी जाणे शुभ मानले जाते. असं म्हणतात श्रावणात मुलगी घरी येणं म्हणजे पलक्ष्मी घरी येते. शिवाय वडीलधाऱ्यांचा आशीवार्द त्यांना मिळतो. आजही ही परंपरा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाळली जाते. पण या प्रथेमागील खरं कारण तुम्हाला माहितीये का?

ही कारणे सांगितली जाऊ शकतात!

आषाढ आणि श्रावणात माहेरी गेल्यामुळे नववधू वडील, आई आणि भावडांसोबत वेळ घालवायला मिळतो. लहानची मोठं ज्या घरात ज्या माणसांसोबत होते त्यांच्यासोबत लग्नानंतर हक्काने काही दिवस राहता येतं. वैवाहिक जबाबदाऱ्यांपासून त्यांना थोडा आराम मिळतो. या दोन महिन्यात विठ्ठल आणि महादेवाची पूजा केल्याने कुटुंबात सुख समृद्धी नांदते, असा मान्यता आहे.

हे आहे खरं कारण जे अनेकांना माहिती नाही!

सोशल मीडियावर ओंकार विलास सावंत यांनी एक व्हिडीओ शेअर करत यामागील कारण सांगितलं आहे. आषाढ आणि श्रावण महिन्यात नववधू माहेरी येण्यामागे अनेक कारणं आहेत पण एक कारण जे अतिशय विचित्र होतं. आता हे कारणा तसं मजेशीर वाटेल. पण त्या काळात आषाढ आणि श्रावणात नववधूला माहेरी आणण्यामागे हे कारण महत्त्वाचं होतं. पूर्वीच्या परिस्थितीनुसार ही प्रथा प्रचलित झाली. आषाढ महिना मुख्यत्वे करून जून – जुलैच्या दरम्यान येत असतो. यावेळी पावसाचे आगमन झालेले असतं. एप्रिल मे महिन्यात लग्न झालेल्या नवीन जोडप्यांचा संसार नव्याने सुरू झालेला असतो. त्या काळात लहान वयात आणि अॅरेज मॅरेज व्हायचे. त्यामुळे वधू वर एकमेकांना ओळखत नसे. मुलीचं वय लग्नाच्या वेळी खूप कमी असायचं. लग्न झाल्यावर सासरेचे नियम आणि तिथली राहणीमान हे समजण्यात वेळ जायचा. त्यात एकत्र कुटुंब पद्धती असल्याने अनेक लोकांचा घरात वावर राहायचा. त्यात नववधू आणि वरांना एकमेकांना ओळखण्यासाठी बरेच दिवस निघून जायचे.

नंतर मात्र जोडप्यामध्ये जवळीक वाढायची. या महिन्यात महिला गर्भवती राहिल्यास तर उन्हाळ्याच्या दिवसांत बाळंतपण येणार. म्हणून अशी परिस्थिती येऊ नये म्हणून नववधू आषाढ आणि श्रावणात माहेरी जायचा. कारण आतासारख्या वातानुकूलित सुखसोयी त्या काळात नव्हत्या. त्यामुळे उन्हाळ्याचे दिवस बाळंतीण बाईला कष्टाचे जायचे. म्हणून ही प्रथा समोर आली. त्यासोबत नवीन लग्न झालेल्या मुलीचे लाड करता यावे म्हणूनही त्या काळात त्यांना माहेरी पाठवलं जायचं.

(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

पंतप्रधानांच्या चंदीगड दौऱ्याचे मोमेंट्स:मोदींच्या स्टेजवर काँग्रेस खासदार; उद्घाटन शिलालेखावर मुख्यमंत्री मान यांचे नाव; मुलाच्या...

0
हरियाणातील जिंद येथे देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी चंदीगड आणि पंजाब दौऱ्यावर पोहोचले. चंदीगडमध्ये पंतप्रधानांनी 4700 कोटी रुपयांच्या...

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...

गिलगिट-बाल्टिस्तानला 5वे राज्य बनवण्याच्या तयारीत पाकिस्तान:विधानसभेत ठराव मंजूर, संसदेकडून घटनादुरुस्तीची मागणी

0
पाकिस्तानने आपल्या बेकायदेशीर ताब्यात असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानला देशाचे पाचवे राज्य बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गुरुवारी गिलगिट-बाल्टिस्तान विधानसभेने एकमताने ठराव मंजूर करून केंद्र सरकारला...
spot_img

विकी कौशलने कतरिना कैफसोबतचा वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअभिनेत्री कतरिना कैफने गुरुवारी आई झाल्यानंतर आपला पहिला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने तिचे पती आणि अभिनेता विकी कौशलने सोशल...

चायना मूनशॉट AI किमी K3 लाँच

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराचीनी कंपनी मूनशॉट एआयने (AI ने) आपले नवीन एआय मॉडेल किमी K3 सादर केले आहे. कंपनीचा दावा आहे की हे...

देशात लवकरच प्लास्टिक नोटा चलनात येतील, आरबीआयIने निविदा जारी केली:₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून...

0
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच देशात प्लास्टिक म्हणजेच पॉलिमरपासून बनवलेल्या नोटांचा पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशात नवीन पिढीचे चलन...

तिसरा वनडे- न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला 6 गडी राखून हरवले:मालिकेत 2-1 ची आघाडी; लेनोक्सने 4...

0
न्यूझीलंडने गयाना येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघाने 5 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत...
error: Content is protected !!