Homeमनोरंजनलघवी करताना भयंकर जळजळ होते; उन्हाळी लागण्याचे पहिले लक्षण, दुर्लक्ष करू नका,...

लघवी करताना भयंकर जळजळ होते; उन्हाळी लागण्याचे पहिले लक्षण, दुर्लक्ष करू नका, वेळीच ‘ही’ काळजी घ्या!


लघवी दरम्यान ज्वलंत संवेदना: मागील आठवड्यापासून राज्याला उन्हाचा तडाखा बसत आहे. त्यातही विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद होत असून पाठोपाठ मराठवाड्यातदेखील तापमानाचा पारा वाढत आहे. लवकरच मे महिन्याची सुरूवात होणार आहे. मे महिन्यात पारा आणखी वाढणार आहे. त्यामुळं नागरिकांना उष्माघातापासून वाचण्यासाठी काय करावे आणि कोणती लक्षणे आहेत? याची माहिती जाणून घेऊयात. तसंच, उन्हाळे लागणे म्हणजे काय? हे देखील माहिती करुन घेऊया.

उन्हाचा तडाखा वाढल्याने उन्हाळी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे त्याचबरोबर जळजळ होणे. मूत्रनलिकेत दाह व काहीवेळा रक्त जाणे, असा त्रास होतो. अशावेळी लघवी गढूळ होते किंवा रक्तामुळं लघवी लालसर तपकिरी असते. या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा आरोग्याचे नुकसान होऊ शकते.

काय काळजी घ्याल!

उन्हात उघड्या अंगाने बसणे, चप्पल न घालता उन्हात चालणे, कडक उन्हात रिकाम्या पोटी राहणे, कमी पाणी पिणे यामुळं उन्हाचा त्रास अधिक जाणवतो. तसंच, कूलर किंवा एसीमध्ये खूप वेळ बसल्यावर लगेच उन्हात बाहेर गेल्याने किंवा उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पिल्याने उन्हाळी लागू शकते. रोगप्रतिकारकशक्ती कमी असणाऱ्यांना, लहान मुले किंवा वृद्ध व्यक्तींना उन्हाळी लागण्याचे प्रमाण जास्त असते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. उन्हाळ्यात शरीरात उष्णता वाढल्याने लघवी करताना आग आणि जळजळ होण्याची शक्यता असते.

काय काळजी घ्याल

उन्हाच्या दिवसांत जास्त तिखट आणि तेलकट पदार्थ, मांसाहार तसेच उच्च साखरेचे पदार्थ आणि तळलेले पदार्थ टाळणे आवश्यक आहे. तसेच जास्त चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड पेये पिणे टाळावे. त्याऐवजी ताक, नारळ पाणी असे पदार्थ प्या. तसंच, फळांचे सेवन अधिक करा. पचायला जड आणि तेलकट पदार्थापासून दूर राहावे. जवळ खडीसाखर, काळ्या मनुका, आवळा, बत्तासा ठेवावा व ते मधून मधून खावे. दुपारची झोप टाळावी. रात्री उशिरा हॉटेलमध्ये जेवणे टाळावे.

उन्हाळी लागण्याची लक्षणे

तीव्र ताप, श्वास घेण्यात अडथळा येणे, उलटी होणे, चक्कर येणे,जुलाब, डोकेदुखी, अंगदुखी, घशाला सतत कोरड पडणे, हातापायांतली ताकद जाणे, बेशुद्धी येणे, शरीरात उष्णता, कोरड वाटणे, प्रचंड थकवा जाणवणे. अशा प्रकारे आहाराचे पथ्य पाळा





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!