Homeमनोरंजनकोट्यवधी मोबाईल यूजर्सचं टेन्शन कायमचं मिटलं, आला 6 महिने वॅलिडीटीचा सर्वात स्वस्त...

कोट्यवधी मोबाईल यूजर्सचं टेन्शन कायमचं मिटलं, आला 6 महिने वॅलिडीटीचा सर्वात स्वस्त प्लान!


स्वस्त रिचार्ज योजना: सध्या मोबाईल कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लान खूप महाग केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे टेन्शन वाढलंय.त्यांना दर महिन्याला आपला खिसा खाली करावा लागतोय. तुम्हीदेखील महागड्या रिचार्ज प्लॅनला कंटाळला असाल आणि जास्त वॅलिडीटीचा प्लॅन शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलने एक नवीन रिचार्ज प्लॅन आणलाय. बीएसएनएलचा नवीन प्लान येताच बाजारात टेलिकॉम कंपन्याची स्पर्धा खूपच वाढली आहे. या नवीन प्लानमध्ये बीएसएनएल आपल्या ग्राहकांना अर्ध्या वर्षाची वॅलिडीटीदेखील मिळणार आहे. बीएसएनएलच्या नवीन रिचार्ज प्लॅनची ​​वॅलिडीटी दीर्घकाळ आहे. कंपनीकडे आधीच जास्त वॅलिडीटीचे प्लॅन आहेत. पण आता ग्राहकांची मोठ्या वॅलिडीटीची वाढती क्रेझ पाहून कंपनीने आणखी एक प्लान आणलाय. त्यामुळे आता तुम्हाला अधिक वैधतेसाठी जास्त पैसे खर्च करण्याची आवश्यकता नसेल.

होळीच्या आधी एक मोठी भेट

बीएसएनएलने होळीपूर्वी करोडो मोबाईल यूजर्ससासाठी 750 रुपयांचा नवीन प्लॅन आणून मोठा धमाका केलाय. बीएसएनएलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 180 दिवसांची वैधता दिली जातेय. म्हणजेच तुम्ही या परवडणाऱ्या किंमतीत संपूर्ण सहा महिने रिचार्जच्या त्रासापासून मुक्त होऊ शकता. यामुळे मोबाईल क्रमांक बंद होण्याचे टेन्शनही संपेल. बीएसएनएलने त्यांच्या GP2 यूजर्ससाठी हा रिचार्ज प्लॅन आणलाय. रिचार्ज प्लॅन संपल्यानंतर 7 दिवसांपर्यंत रिचार्ज करत नाहीत, ते जीपी2 अंतर्गत येतात.

मोफत कॉलिंग आणि डेटाचं टेन्शन संपलं

बीएसएनएलच्या 750 रुपयांच्या प्लॅनचे काय फायदे आहेत, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. या प्लानमध्ये ग्राहकांना 180 दिवसांसाठी अनलिमिटेड मोफत कॉलिंग मिळेल. यासोबतच कंपनी सर्व स्थानिक आणि एसटीडी नेटवर्कसाठी दररोज 100 मोफत एसएमएस मिळतायत. या प्लॅनद्वारे तुम्ही कोणत्याही टेन्शनशिवाय दररोज अनलिमिटेड कॉलिंग करू शकता. यामध्ये तुम्हाला 180 दिवसांच्या वॅलिडीटीसाठी 180 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच तुम्ही या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी पर्यंत हाय स्पीड इंटरनेट डेटा वापरू शकता. दैनंदिन डेटा मर्यादा संपल्यानंतरही तुम्ही इंटरनेट वापरू शकाल. पण या काळात तुम्हाला फक्त 40kbps च्या वेगाने डेटा कनेक्टिव्हिटी मिळेल.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!