Homeमनोरंजनजीके 10 अंकांची मोबाइल नंबर का आहे

जीके 10 अंकांची मोबाइल नंबर का आहे


10 अंकी मोबाइल नंबर: हल्ली मोबाईलचा वापर अगदी सर्रास केला जातो आणि याच माध्यमातून अनेक कामं अगदी सहजपणे साध्य होतात. या मोबाईल नंबरसंदर्भातील एका महत्त्वाच्या गोष्टीचं तुम्ही कधी निरीक्षण केलं आहे का?

भारतात मोबाईल नंबर सहसा 10 अंकी असतो. पण, असं नेमकं का? 11 किंवा 12 अंक का नसतात? तुम्हाला कधी हा प्रश्न पडतो का? भारतात 10 अंकी मोबाईल क्रमांक असण्यामागे एक खास कारण असून भारतात एमएनपी म्हणजेच मोबाईल क्रमांक सध्या 10 अंकांचा असला तरीही याआधी मात्र हा नंबर 9 अंकी होता.

राष्ट्रीय नंबरिंग योजना (National Numbering Scheme) हे या अंकांमागचं मुख्य कारण असून आकडा एक अंकी असेल म्हणजेत 0 ते 9 इतकेच क्रमांक असल्यास फक्त 10 वेगवेगळे क्रमांक तयार होतात आणि 10 जणांनाच हे क्रमांक वापरता येतात. मोबाईल क्रमांक 2 अंकी मोबाईल क्रमांक असल्यास फक्त 0 ते 99 पर्यंत 100 अंक तयार होऊन फक्त 100 लोकच तो वापरु शकतात. 10 आकड्यांच्या हिशोबानं 1000 कोटी विविध मोबाईल नंबर तयार करता येऊ शकतात. ज्यामुळं 130 कोटी जनतेमध्ये विविध मोबाईल क्रमांक वितरित करणं अधिक सोपं ठरतं.

यापूर्वी 9 अंकी होता मोबाईल नंबर…

सध्याच्या घडीला मोबाईल नंबर 10 अंकी असला तरीही याआधी मात्र तो 9 अंकीच होता. भारतातील लोकसंख्या पाहता ट्रायने 10 अंकी मोबाईल क्रमांक वितरित करण्यास सुरुवात केली. 9 अंकी मोबाईल नंबर सुरू राहिला असता तर, अनेक अडचणी उभ्या राहत मोबाईल वापरणाऱ्यांना ही सुविधा पुरतवा आली नसती. ज्यामुळं हा 10 अंकी मोबाईल क्रमांक अस्तित्वात आला. पुढे 15 जानेवारी 2021 पासून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने लँडलाईननं फोन लावताना त्याआधी 0 लावण्याचे निर्देश जारी केले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!