Homeमनोरंजनराज कपूर यांची धाकटी सून विकते लोणचं; 2 वर्षात घटस्फोट ते बिझनेसवूमन...

राज कपूर यांची धाकटी सून विकते लोणचं; 2 वर्षात घटस्फोट ते बिझनेसवूमन जाणून घ्या कोण आहे ‘ती’?

मनोरंजन : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील शोमॅन राज कपूर यांच्याविषयी अनेक गोष्टी तुम्हाला माहित आहेत. राज कपूर यांची तीन मुलं रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर. पण त्यापैकी राज कपूर यांच्या दोन मुलांना अर्थात रणधीर कपूर आणि ऋषी कपूर यांना सगळे ओळखतात. कारण हे दोघं सतत लाइमलाईटमध्ये राहायचे आणि राजीव कपूर हे लाइनलाइटपासून लांब राहायचे. त्याचं कारण म्हणजे त्यांचं अपयशी ठरलेलं फिल्मी करिअर होतं. करिअरसोबत राजीव कपूर यांच्या खासगी आयुष्यात त्यांनी खूप चढ-उतार पाहिले. 2001 मध्ये लग्न करणारा राजीव कपूर यांचा 2 वर्षात घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी कधी लग्न कधी केलं नाही. तर त्यांची पत्नी आरती सभरवालविषयी जाणून घेऊया…

राज कपूर यांनी त्यांचा सगळ्यात छोटा मुलगा राजीव कपूरला चित्रपट तेरी गंगा मैलीमधून बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं होतं. राजीव कपूर यांचा हा डेब्यू चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि लोकांनी त्यांना अभिनेता म्हणून स्वीकारलं. पण त्यानंतर राजीव कपूर इंडस्ट्रीमध्ये जास्त काळ राहिले नाही. राजीव कपूरचं करिअर हे सुपरफ्लॉप झाल्यानंतर त्यांची इच्छा होती की त्यांच्या वडिलांनी असाच एखादा सुपरहिट चित्रपट बनवावा. पण राज कपूर यांनी असं केलं नाही आणि यामुळे राजीव हे त्यांच्यावर खूप चिडले आणि त्यांच्यात भांडण झाल्याचं देखील म्हटलं जातं.

राजीव कपूर हे ज्या काळात करिअरमध्ये स्ट्रगल करत होते त्यावेळी त्यांना ‘एक जान हैं हम’ या चित्रपटातील त्यांच्या सहकलाकारावर असलेल्या दिव्या राणा यांनी त्यांचं लक्ष वेधलं. दिव्या राणा आणि राजीव कपूर रिलेशनशिपमध्ये आले. ते एका सीरियस रिलेशनशिपमध्ये होते. पण तरी सुद्धा राजीव यांचं हे नातं यशस्वी ठरलं नाही आणि दोघांना वेगळं व्हावं लागलं. त्यानंतर राजीव यांना आरती 2001 यांच्याशी लग्न केलं पण ते त्यांचं नातं जास्त काळं टिकलं नाही. राजीव आणि आरती यांच्यात काहीच काळात भांडणं सुरु झालं.

राजीव कपूर हे कपूर कुटुंबातील एक अशी व्यक्ती आहे जी लाइमलाइटपासून लांब राहिले. वडिलांसोबत त्यांचं नातं खराब झालं, त्यात आशा होती की त्यांचं खासगी आयुष्य चांगलं राहिलं. राजीव यांना वैवाहीक आयुष्याचं सुख देखील मिळालं नाही.  आरती यांच्यासोबत होत असलेली भांडण पाहता त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 2 वर्षानंतर राजीव आणि आरती विभक्त झाले.

राजीव यांच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर आरती सभरवाल यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली आणि नंतर स्वत: चा व्यवसाय सुरु केला. एक-दोन बिझनेस काही चांगले चालले नाही. त्यानंतर त्यांनी लोणचं बनवणारी कंपनी सुरु केली आणि आज आरती या यशस्वी बिझनेसवुमन आहेत. सौ.झी.न्यूज

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!