1 तासापूर्वी
- कॉपी दुवा
बिहारच्या राजकारणाचा तो काळ जेव्हा मतपत्रिकांपेक्षा गोळ्यांचा धोका जास्त होता. रातोरात गावे जाळल्या जात होती. कुठे २ तासांत ५८ दलित मृतावस्थेत आढळले, तर कुठे ३४ भूमिहारांची जात विचारून शिरच्छेद करण्यात आला. मुख्यमंत्र्यांना मारहाण करण्यात आली, सरकार






























