Homeदेश-विदेशपुढच्या 7 जन्मातही बायकोची 'अशी' मस्करी नाही करणार, VIDEO पाहून नवरदेवांना बसेल...

पुढच्या 7 जन्मातही बायकोची ‘अशी’ मस्करी नाही करणार, VIDEO पाहून नवरदेवांना बसेल शॉक!


वेडिंग मजेदार व्हायरल व्हिडिओ: लग्न हा नवरदेव आणि नवरी या दोघांच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण असतो. हा क्षण साजरा करण्यासाठी आप्तेष्ट, नातेवाईक सर्व गोळा होतात. विधीप्रमाणे हा सोहळा पार पडतो. या सोहळ्यादरम्यान अनेक मजेशीर प्रसंग घडतात. लग्नाच्या विधींदरम्यान एक मजेदार आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. होणाऱ्या बायकोला नवरदेव वरमाला घालताना मस्करीच्या मूडमध्ये होता. पण वधूला राग अनावर झाला आणि भलतंच काहीतरी घडलं. नवरदेवाला अशी अद्दल घडली की पुढच्या 7 जन्मात हीच पत्नी मिळाली तरी तो असं कृत्य पुन्हा करण्याचं धाडस करणार नाही.

लग्न समारंभातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात खूप व्हायरल होतोय. ज्यात नवरी नवऱ्याच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करतेय. पण नवरदेव दरवेळी मागे हटतोय. मग रागाच्या भरात वधूने वराला लग्नसमारंभातच आपली ताकद दाखवून दिली.

व्हायरल व्हिडिओची सगळीकडे चर्चा

ही संपूर्ण घटना तिथे उपस्थित असलेल्या वऱ्हाड्यांसमोर घडली. लग्नात आलेल्या कोणीतरी हा प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. @me_sunitaa नावाच्या एका एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. व्हिडिओमध्ये नवरीचा राग आणि वराची फजिती स्पष्टपणे दिसतेय. वधूने वराला मारताच तिथे उपस्थित असलेले लोकदेखील पाहतच राहीले.

वधूची प्रतिक्रिया

सर्व लोकांच्यासमोर लग्नाच्या स्टेजवर नवरीने नवऱ्याला खाली पाडलं. वराला पाडल्यानंतर वधूची प्रतिक्रिया पाहून सर्व पाहुणे स्तब्ध झाले. ती रागाने काहीतरी बोलली आणि मग स्टेजवरून खाली आली. पाहुण्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होते. काही लोक तोंड धरुन हसत होते. तर काही लोक असं करायची काय गरज होती म्हणत वराला त्याच्या कृत्याबद्दल शिव्या देत होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर वराला धडा मिळाला, असे लोकं म्हणतायत.

लग्नाचा व्हिडिओ व्हायरल

हा व्हायरल व्हिडिओ आता सर्वत्र चर्चेचा विषय बनलाय. लग्नासारख्या खास प्रसंगी वर असा खोडसाळपणा कसा करू शकतो याचे लोकांना आश्चर्य वाटतंय. लग्न समारंभात घडलेल्या या घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडालीय. या व्हिडिओवर यूजर्स मजेदार कमेंट्स करतायत. आणि वधूच्या धाडसाचे कौतुक करतायत.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!