Homeमनोरंजन2025 टीव्हीएस आयक्वे एस आणि इक्यू एसटी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केले प्राइस...

2025 टीव्हीएस आयक्वे एस आणि इक्यू एसटी इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केले प्राइस रेंज वैशिष्ट्ये


टीव्हीएस इक्वे एस आणि एसटी: देशातील प्रमुख दुचाकी निर्माता कंपनी टीव्हीएस मोटर्सने भारतीय बाजारपेठेत आपल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या पोर्टफोलिओत मोठी अपडेट केली आहे. कंपनीने घरगुती बाजारपेठेत आपली प्रसिद्ध इलेक्ट्रिक स्कूटर TVS iQube चं नवं अपडेटेड मॉडेल ‘S’ आणि ‘ST’ लाँच केलं आहे. या नव्या स्कूटरमध्ये कंपनीने मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे स्कूटर अजून दर्जेदार झाली आहे.

TVS iQube सध्या घऱगुती बाजारपेठेत फार चांगली कामगिरी करत आहे. गेल्या काही महिन्यात या स्कूटरने सेगमेंटमध्ये आघाडीवर असणाऱ्या ओला आणि बजाज चेतकला कडवं आव्हान दिलं आहे. या नव्या अपडेटनंतर स्कूटरच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

TVS iQube च्या दोन व्हेरियंटमध्ये काय खास?

TVS iQube S ची सुरुवातीची किंमत 1.09 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, ज्यामध्ये 5 इंचाची TFT स्क्रीन दिली जात आहे. 7 इंचाचा मोठा डिस्प्ले असलेल्या मॉडेलची किंमत 1.17 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. स्कूटरमध्ये आता 3.3 किलोवॅट प्रति तास क्षमतेच्या बॅटरी पॅकऐवजी 3.5 किलोवॅट प्रति तास क्षमतेचा मोठा बॅटरी पॅक येतो. त्यामुळे, ही स्कूटर एका चार्जमध्ये 145 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते.

TVS iQube ST मध्ये दोन बॅटरी पॅक आहेत. त्याच्या 3.5 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅक आवृत्तीची किंमत 1.8 लाख रुपये आहे. 5.1 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरीसह मोठ्या बॅटरी पॅक आवृत्तीची किंमत 1.59 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनीचा दावा आहे की त्यांचा मोठा बॅटरी पॅक व्हेरियंट एका चार्जवर 212 किमी पर्यंतची रेंज देतो.

बेस व्हेरियंटमध्ये काय मिळणार?

TVS iQube च्या बेस व्हेरिएंटमध्ये, कंपनीने 2.2 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. हिचा टॉस स्पीड ताशी 75 किमी आहे. कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर एकदा चार्ज केल्यावर 75 किमीपर्यंतची रिअल-वर्ल्ड रेंज देईल आणि तिची बॅटरी फक्त 2 तासांत 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. यात 5 इंचाची टीएफटी स्क्रीन, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि चोरीचा अलर्ट एस् फिचर्स आहेत. त्याची सुरुवातीची किंमत 94,434 रुपये (एक्स-शोरूम) आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?      गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!