Homeमनोरंजनइंडियाचे माजी पिठ

इंडियाचे माजी पिठ


IPL 2025: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पराभव केल्यानंतर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघ प्लेऑफमधून बाहेर पडला आहे. यानंतर माजी भारतीय फलंदाज अभिनव मुकुंदने (Abhinav Mukund) राजस्थान रॉयल्स संघाच्या व्यवस्थापनावर टीका केली असून, लिलावात योग्य रणनिती न आखल्याने संघ टॉप 4 मधून बाहेर पडला असल्याचं म्हटलं आहे. चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) संघातून खेळलेल्या मुकुंदने राजस्थानच्या व्यवस्थापनाने फलंदाजांवर प्रमाणापेक्षा जास्त पैसे खर्च केल्याची टीका केली आहे. यामध्ये त्याने वैभव सूर्यवंशीचाही उल्लेख केला आहे. राजस्थानने आपल्या गोलंदाजांच्या फळीकडे फारसं लक्ष दिलं नसल्यानेच ते लवकर बाहेर पडल्याचं मत त्याने मांडलं आहे.

“त्यांनी फक्त एकाच गोलंदाजावर जास्त पैसे खर्च केले आहेत तो म्हणजे आर्चर. दुर्दैवाने त्यांनी भारतीय खेळाडूंची योग्य निवड केली नाही. तुषार देशपांडे ज्याला या सामन्यात बेंचवर बसवण्यात आलं त्याला खूप पैसा खर्च करुन (6.75 कोटी) विकत घेण्यात आलं. याशिवायही त्यांनी नितीश राणा, वैभव सूर्यवंशी या भारतीय खेळाडूंवर जास्त पैसे खर्च केले,” असं मुकुंदने ESPNcricinfo शी संवाद साधताना म्हटलं.

राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी त्यांची सर्वात दुबळी बाजू म्हणजे त्यांची गोलंदाजी आहे. याआधी त्यांच्याकडे आवेश खान, युझवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्ट सारखे गोलंदाज आहेत. “मी कितीही विचार केला तरी, वैभव सूर्यवंशीला 1.1 कोटी आणि नितीश राणाला 4.2 कोटीत विकत घेतलं नसतं. मी काही चांगल्या गोलंदाजांवर पैसे खर्च केले असते. तुम्ही गेल्या हंगामातील गोलंदाजी पाहा. मोठी नावं विसरुन जा. तुमच्याकडे अद्यापही आवेश खान, चहल, अश्विन संदीप शर्मा आणि बोल्ट असे गोलंदाज आहेत,” असं तो म्हणाला.

मुंबईविरोधातील सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 100 धावांनी पराभव झाला. मुंबईने सलग सहावा सामना जिंकत गुणतालिकेत पहिला क्रमांक गाठला आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

पुणे खान कुटुंबाने आषाढी वारी सेवा सुरू ठेवली आहे, सर्व-विश्वास एकोपा कायम ठेवला आहे

0
आषाढी वारीनिमित्त पुण्यात दाखल होणाऱ्या वारकरी बांधवांच्या सेवेसाठी अनेक व्यक्ती आणि संस्था पुढे येत आहेत. यामध्ये येरवडा येथील गोल्फ चौकात पुणे गोल्फ क्लबचे...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....

6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, ₹29,999 किंमत

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक कंपनी नथिंगने भारतात आपली नवीन 'b' सीरीजचा पहिला पारदर्शक स्मार्टफोन नथिंग फोन (4b) लॉन्च केला आहे. हा फोन...
spot_img

पावसात खराब होते लाकडी फर्निचर:आर्द्रतेच्या 12 चिन्हांकडे दुर्लक्ष करू नका, तज्ञांकडून जाणून घ्या ओलसरपणापासून...

0
जर पावसाळा सुरू होताच लाकडी कपाट व्यवस्थित बंद होत नसेल, कपाटाचे ड्रॉवर अडकत असतील किंवा सोफ्यातून ओलसर वास येत असेल, तर याला सामान्य...

अभिनेता राजेश शर्मा आजारी, तेलंगणा मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी:अभिनेता गंभीर अवस्थेत दाखल; कामगार संघटनेने विचारले-...

0
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने प्रभास अभिनीत 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर अभिनेता राजेश शर्मा यांच्यासोबत घडलेल्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे....

6000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा, ₹29,999 किंमत

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटेक कंपनी नथिंगने भारतात आपली नवीन 'b' सीरीजचा पहिला पारदर्शक स्मार्टफोन नथिंग फोन (4b) लॉन्च केला आहे. हा फोन...

अमेरिकन व्यावसायिक पायलट म्हणाले- डिजिटल जगात घाई करू नका:फक्त टेक्स्ट मेसेजमुळे ओळख हिरावली; डोळ्यासमोर...

0
जर तुमच्या मुलांचे फोटो, बँक खात्यांचे पासवर्ड आणि तुमची डिजिटल ओळख एकाच 'की'ने सुरक्षित असतील आणि ती एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागली, तर...
error: Content is protected !!