Homeपुणे / पिंपरी-चिंचवडसैफ अली खानने भोपाळ एचसी मधील 15000 कोटी वडिलोपार्जित मालमत्ता गमावल्या.

सैफ अली खानने भोपाळ एचसी मधील 15000 कोटी वडिलोपार्जित मालमत्ता गमावल्या.


Saif Ali Khan loses 15,000 crore ancestral properties in Bhopal : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या भोपाळ येथील ऐतिहासिक संपत्तीबद्दल बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे. तब्बल १५ हजार कोटी रुपयांच्या या मालमत्तेच्या वादावर अखेर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. न्यायायलाने अभिनेता सैफ अली खान, त्याच्या बहिणी सोहा आणि सबा आणि आई शर्मिला टागोर यांना मालमत्तेचे वारस घोषित करण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश फेटाळून लावला आहे. त्यामुळे सैफ व त्याच्या कुटुंबाने ही मालमत्ता गमावली आहे.

९६० मध्ये भोपाळचे नवाब हमीदुल्ला खान यांच्या निधनानंतर, त्यांची मुलगी आबिदा सुलतान यांना मालमत्तेची वारस मानण्यात आलं. पण आबिदा सुलतान १९५० मध्येच पाकिस्तानला गेल्या होत्या, ज्यामुळे भारत सरकारने त्यांची दुसरी मुलगी साजिदा सुलतानला मालमत्तेची वारस घोषित केले. साजिदा सुलतान यांनी सैफ अली खानचे आजोबा नवाब इफ्तिखार अली खान पतौडी यांच्याशी लग्न केलं.

१९६० मध्ये नवाब हमीदुल्लाह यांच्या वारसांनी नवाबांच्या मृत्यूच्या वेळी लागू असलेल्या मुस्लीम पर्सनल लॉ (शरियत) कायदा, १९३७ नुसार या खासगी संपत्तीचे विभाजन करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी १९९९ मध्ये ट्रायल कोर्टात धाव घेतली होती, त्यावेळी कोर्टाने साजिदा यांच्या बाजूने निकाल दिला होता. पण आता उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाला यासंदर्भात पुन्हा कार्यवाही सुरू करण्याचे आणि एका वर्षात सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या आदेशामुळे भोपाळ राजघराण्याच्या संपूर्ण वारसा रचनेत बदल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

‘शत्रूची संपत्ती’मध्ये कोणत्या मालमत्तेचा समावेश?

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने सरकारच्या निर्णयाविरुद्ध सैफ अली खानची याचिका फेटाळल्यानंतर त्याच्यासमोरील कायदेशीर आव्हानं वाढली आहेत. भोपाळमधील पतौडी कुटुंबाच्या १५,००० कोटी रुपयांच्या वडिलोपार्जित मालमत्तेला कायद्यानुसार ‘शत्रूची संपत्ती’ घोषित करण्यात आलं आहे. यामध्ये सैफचं बालपणीचं घर फ्लॅग स्टाफ हाऊस, नूर-उस-सबा पॅलेस, दार-उस-सलाम, हबीबीचा बंगला, अहमदाबाद पॅलेस, कोहेफिजा प्रॉपर्टी इत्यादींचा समावेश आहे. शत्रू संपत्ती कायद्यांतर्गत फाळणीनंतर पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींची मालमत्ता सरकार ताब्यात घेऊ शकते.

ही क्विझ एआय-व्युत्पन्न आहे आणि केवळ एड्यूटेनमेंटच्या उद्देशाने आहे.

हेही वाचा

सैफने २०१५ मध्ये ‘शत्रूची संपत्ती’ निर्णयाविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती, त्यावेळी उच्च न्यायालयाने त्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली होती. परंतु, न्यायालयाने १३ डिसेंबर २०२४ रोजी स्थगिती उठवली आणि सैफ व त्याच्या कुटुंबाला मालमत्तेवर त्यांचे हक्क परत मिळविण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली होती, पण त्यांनी या मुदतीत दावा दाखल केला नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!